love Affairs कधी ड्रम तर कधी झोपेच्या गोळ्या, या धक्कादायक कारणांमुळे महिला देतात नव-याला धोका. एक्सपर्टने केला मोठा खुलासा. भावना आणि सोयीसुविधांमध्ये सुरु होतो संघर्ष – love affairs डॉक्टरांच्या मते, नवऱ्याच्या सहवासात जर स्त्रीला भावनिक आधार मिळत नसेल, तर तिचं मन हळूहळू निरस होतं. तिचं मन जिथं ऐकलं जातं, समजून घेतलं जातं — तिकडे ओढ वाढते. उदाहरण द्यायचं झालं तर, अपर्णा (बदलेलं नाव) नावाची स्त्री श्रीमंत नवऱ्याशी लग्न करून ऐशाराम मिळवते, पण भावनिकदृष्ट्या तिला सुख मिळत नाही. तिला आपल्या ऑफिसमधील कुणालकडून आधार मिळतो आणि ती नात्यात इतकी गुंतते की नवऱ्याला सोडण्यास तयार होते. काही स्त्रिया एवढ्यावर न थांबता नवऱ्याचा खून करतात. म्हणजेच, जेव्हा भावना आणि वास्तव यांचा मेळ बसत नाही, तेव्हा निर्णय चुकतात आणि नातं मोडतं. आर्थिक अपुरेपणामुळे भावनांचा सौदा – love affairs कधी कधी परिस्थिती उलटी असते. मुलगी प्रेमात पडून लग्न करते, पण लग्नानंतर तिला जाणवतं की पती आर्थिकदृष्ट्या कमजोर आहे. अशा वेळी तिचा कल एखाद्या आर्थिकदृष्ट्या सशक्त पुरुषाकडे झुकतो. ती कधी भावनिक, कधी शारीरिक स्तरावर त्या व्यक्तीकडे वळते. मानसोपचारतज्ज्ञ सांगतात की, स्त्रियांच्या मनात प्रेम असलं तरीही वास्तवात जर आर्थिक असंतुलन असेल तर त्या दुसऱ्या कोणाकडे वळू शकतात. हे फसवणुकीचं स्वरूप त्यांच्या मानसिक सुरक्षेच्या शोधातून येतं. व्यक्तिमत्त्व विकृतीचा (Personality Disorder) परिणाम – love affairs डॉक्टर माधवी सेठ यांच्या मते, काही स्त्रियांमध्ये व्यक्तिमत्त्व विकृती म्हणजेच ‘पर्सनॅलिटी डिसऑर्डर’ असतो. अशा स्त्रिया एकसंध, स्थिर नातं सांभाळू शकत नाहीत. त्यांचं वागणं बदलतं, भावना अनियंत्रित होतात, आणि त्या जोडीदारावर शंका घेऊ लागतात. कधी त्याला नियंत्रित करायचा प्रयत्न करतात, तर कधी नुकसान पोहोच Hair Growth Kit Man Matters: Does It Really Work?