Maharashtra Farmer Aid
Trending आजच्या बातम्या

Maharashtra – अतिवृष्टीत उद्ध्वस्त शेतकरी आणि मनरेगाची लूट

Maharashtra : अतिवृष्टीने ग्रस्त शेतकऱ्याला मिळणार प्रतिहेक्टरी साडेतीन लाख रुपये. ह्या ठळक बातम्या म्हणजेच न्युज हेडलाईन्स वाचून, ऐकून कीती भारी वाटतं. असं वाटतं अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला सरकार कीती मोठी मदत देतय. पण सरकारं नेहमीच शब्दांचा, अटींचा, आकड्यांचा, योजनांचा फसवा डाव टाकत असतात. शेतकऱ्याला या पुर आणि अतिवृष्टीच्या संकटातून सावरताना आपली साख राखण्यासाठी सरकारने खरडून गेलेल्या जमीनींसाठी देऊ केलेली प्रतिहेक्टरी साडेतीन लाख रुपयाची मदत कशी मोठी करुन सांगीतली आहे. सोबतच मनगेराच्या माध्यमातून यातली ८० टक्यापेक्षा जास्त रक्कम भेटत असताना. MGNREGA काय आहे? आणि या योजनेला संपवण्याचा विडा उचललेल्या केंद्र सरकारने त्यासाठी शेतकऱ्याला कसं त्याचं प्यादं बनवलं आहे. शेतकऱ्याच्या नजरेतून कर्जमाफीची खरी कहाणी | ३ कर्जमाफ्या, ३ गोष्टी