सध्या Tomato उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत कारण टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रात शेतकरी निराश आहेत, कारण त्यांचे उत्पादन खर्चही निघत नाहीत. या ब्लॉगमध्ये आपण टोमॅटोच्या कमी दरांचे कारणे आणि शेतकऱ्यांवर होणारा परिणाम जाणून घेऊ. मुख्य कारणे: शेतकऱ्यांवर परिणाम: शेतकऱ्यांची मते:हरियाणातील एका शेतकऱ्याने सांगितले की, “टोमॅटोच्या दरांची ही अवस्था पूर्वी कधीच पाहिली नाही. आम्ही उत्पादनासाठी लाखोंचा खर्च करतो आणि त्यावर फक्त 1-2 रुपये प्रति किलो मिळत आहे.”