Sara Tendulkar
Cricket Sports

Sara Tendulkar झाली मुंबई फ्रँचायझीची मालकीण: ई-क्रिकेटमध्ये नवा अध्याय

सचिन तेंडुलकरच्या मुलगी Sara Tendulkar ने क्रिकेटच्या क्षेत्रात एक मोठा पाऊल टाकले आहे. आयपीएल 2025 च्या हंगामात सारा तेंडुलकरने मुंबई फ्रँचायझीची मालकी घेतली आहे. ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीग (GEPL)मध्ये मुंबई फ्रँचायझीची मालकी मिळवणे हे सारा साठी एक मोठं स्वप्न सिद्ध झालं आहे. GEPL ही स्पर्धा वास्तविक क्रिकेटवर आधारित आहे आणि हळूहळू मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होईल अशी आशा आहे. GEPL मध्ये मुंबई फ्रँचायझीची मालकी घेतल्यानंतर सारा तेंडुलकरने सांगितलं की, “क्रिकेट हा एक महत्त्वाचा भाग आहे. ई-स्पोर्ट्समध्ये क्रिकेटचा आनंद घेणं रोमांचक असणार आहे.” या लीगची लोकप्रियता झपाट्याने वाढली असून, आज पर्यंत 30 कोटींपेक्षा जास्त लोकांनी ते डाउनलोड केले आहे. आता 910,000 नोंदणी झाल्या आहेत आणि लीगने मल्टीप्लॅटफॉर्मवरील 70 दशलक्षांहून अधिक पोहोच गाठली आहे. सारा तेंडुलकरच्या या निर्णयाने त्याच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाला एक नवीन दिशा मिळाल्याचं दिसतं.

Cricket

Sunil Gavaskar On Sachin Vs Virat कोण महान सुनील गावसकर यांनी दिलं मोठं उत्तर

भारतीय क्रिकेटमध्ये Sachin Tendulkar आणि Virat Kohli यांची तुलना नवी नाही विराटने एका पाठोपाठ विक्रम मोडीत काढल्यामुळे सचिनसोबत त्याची तुलना सातत्याने केली जाते पण जेव्हा लिटील मास्टर Sunil Gavaskar यांना विचारण्यात आलं की सचिन आणि विराटमध्ये कोण सर्वश्रेष्ठ त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर चर्चेचा विषय ठरलं आहे विराट कोहलीचा नवा विक्रम विराटने पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात ५१वं वनडे शतक ठोकलंयासह त्याने ODI Cricket मध्ये सर्वाधिक शतकांचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केलायाआधी त्याने २०२३ च्या विश्वचषकात ५०वं शतक ठोकत सचिनचा ४९ शतकांचा विक्रम मोडला होतासचिनच्या अनेक विक्रमांना मागे टाकल्यानंतर विराटची तुलना सातत्याने सचिनसोबत केली जाते Sunil Gavaskar यांचं स्पष्ट मत गावसकर यांनी सचिन आणि विराटमध्ये कोण महान या प्रश्नावर स्पष्ट सांगितलं कीमी कधीही दोन वेगवेगळ्या युगांची तुलना करणार नाही परिस्थिती खेळपट्टी प्रतिस्पर्धी वेगळे असतात त्यामुळे तुलना योग्य नाही त्यांनी असंही म्हटलं कीरिकी पाँटिंग आणि ग्रेग चॅपल यांच्यात तुलना केली जाते का नाही मात्र भारतीय उपखंडात अशी तुलना नेहमीच होत असते टीम इंडियाचा शानदार परफॉर्मन्स टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचली आहेत्यांनी बांगलादेश आणि पाकिस्तानचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला२ मार्चला न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा गट सामना खेळणार